Mahayuti sarkar : सोयाबीन उत्पादकांच्या मालाला मिळणार आधारभूत भाव

Mahayuti sarkar राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या मालाला आधारभूत भाव मिळण्याची आशा महायुती सरकारमुळे प्रज्वलित झाली आहे.

Mahayuti sarkar राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे. केंद्र सरकारने पुढील ९० दिवसात १३ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन ‘नाफेड’ आणि एससीसीएफ च्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४,८९२ प्रत्येक क्विंटल इतकी निश्चित केलेली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे.

महत्वाची बातमी

असं वाढवा सोयाबीन पिकांचे उत्पादन

Mahayuti sarkar सोयाबीन या पिकाचा उगम चिन देशात झाला असुन ते संपूर्ण जगभर कमी/जास्त प्रमाणात घेतले जाते. मुख्यत: ब्राझील, अमेरीका, चिन व भारत असे अनेक देशात घेतले जाते. भारतात मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगाना इत्यादी राज्यात घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये लातुर, नांदेड, वाशीम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ व अमरावती हे मुख्य सोयाबीन उत्पादक जिल्हे आहेत.

रेल्वे सुविधांवर भर देणार – खासदार धानोरकर
जलविद्युत क्षेत्रात राज्याचे पाऊल
हे ही वाचा

क्षेत्र, उत्पादन, उत्पादकतेचा विचार करता हेक्टरी उत्पादकता वाढविल्यास शेतक-यांच्या निव्वळ उत्पान्नात वाढ होईल या गोष्टीचा विचार करून सदयास्थितीत पांरपारीक पध्दतीने शेतकरी हे पिक घेतात या मध्ये तांत्रीक दृष्टया काय बदल करता येईल यामध्ये घरघूती पध्दतीने तयार केलेले बियाणे वापरून खर्च कमी करने, बियाणे प्रतवारी, उगवण क्षमता, बिजप्रक्रीया, योग्य वाणाची निवड, सोयाबीन करिता हलक्या जमिनीचा वापर न करणे, पेरणीच्या पध्दतीत बदल करून सरी वरंभ्यावर टोकन पध्दतीने लागवड करणे, रासायनिक खताचा संतुलित वापर, एकात्मिक किड व रोग नियमन पेरणीची खोली इत्यादी बाबीचा अवलंब केल्यास निश्चितच खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे शक्य आहे.

हे ही वाचा : वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या अखेर मान्य

बहुतेक शेतकरी सोयाबीनचे घरचे बियाणे पेरणी करीता वापरत असतांना प्रतवारी न करता वापरतात, त्‍यामुळे पेरणीसाठी सरसकट ३५ ते ४० किलो बियाणे वापरतात.  सोयाबीन पिक स्‍वयंपरागसिंचीत असल्‍याने या पिकाचे सुधारीत वाणाचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे ६५ टक्‍के बियाणे दरवर्षी घरगुती निवडपध्‍दतीने राखुन ठेवुन ती पेरणी केली जाते.

Also read

चंद्रपुरातील ओयो हॉटेल पुन्हा चर्चेत


घरगुती राखुन ठेवलेले बियाणे वापर करतांना स्‍पायरल सेपरेटरमधुन प्रतवारी करुन घ्‍यावी. प्रतवारी केलेल्‍या बियाण्‍याची घरगुती पध्‍दतीने उगवणक्षमता तपासावी. उगवणक्षमता ७० टक्‍के किंवा त्‍यापेक्षा जास्‍त असल्‍यास शिफारशीनुसार हेक्‍टरी ६५ ते ७५ किलो बियाणे वापरावे, ७० टक्‍के पेक्षा कमी उगवणक्षमता असल्‍यास प्रति १ टक्‍का उगवणीकरीता अर्धा किलो प्रमाणे बियाण्‍याची मात्रा वाढवावी. प्रतवारी करुनही उगवणक्षमता ६० टक्‍के पेक्षा कमी असल्‍यास असे सोयाबीन बियाणे म्‍हणुन पेरणी करीता वापर करु नये.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!