Rahuri Advocate Murder News : अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करा – चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन

Advocate couple murder
News34 chandrapur चंद्रपूर – दि. २५/०१/२०२४ रोजी अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील अधिवक्ता राजाराम आढाव व त्यांची पत्नी सौ. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, या घटनेमुळे राज्य हादरले, अधिवक्ता दाम्पत्यावर असा हल्ला होणे हे एक कृरकृत्य होते या घटनेचा निषेध करीत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने निषेध दर्शवित जिल्हाधिकारी गौडा यांना अधिवक्ता ...
Read more
error: Content is protected !!