मॅच फिक्सींगचा काळ गेला, बल्लारपूर विधानसभेचा भावी आमदार काँग्रेसचा होणार – नाना पटोले
News34 गुरू गुरनुले मूल : भुतकाळाचा विचार आता करू नका, प्रवाहाचा विरूध्द दिशेने पोहुनही आपण कित्येक वर्षापासुन काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न करीत आहात. याचा अभिमान असुन आता मँच फिक्सींग होणार नाही. तो काळ गेला असुन क्षेञाचा पुढील आमदार काँग्रेसचा राहील. यासाठी प्रयत्नशील राहील. असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिले. काँग्रेसच्या वतीने काढण्यात ...
Read more