responsive governance Adi Karmayogi Abhiyan । 🌍 ‘आदि कर्मयोगी अभियान’ : 2047 पर्यंत विकसीत भारतासाठी क्रांतिकारी पाऊल

responsive governance adi karmayogi abhiyan

responsive governance Adi Karmayogi Abhiyan responsive governance Adi Karmayogi Abhiyan : चंद्रपूर, दि. २९ ऑगस्ट २०२५ : सन 2047 पर्यंत विकसीत भारत घडविण्यासाठी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा व लोककेंद्रीत विकासाची पुर्तता होणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रतिक्रियाशील सुशासन कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने ‘आदि कर्मयोगी अभियान’ सुरू केले आहे. या अभियानात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा, … Read more