Chimur Kranti 16 August 1942 । चिमूर क्रांती दिन 16 ऑगस्ट : 83 वर्षांपूर्वीची धाडसी क्रांती, पालकमंत्र्यांकडून शहिदांना अभिवादन

chimur kranti 16 august 1942

Chimur Kranti 16 August 1942 Chimur Kranti 16 August 1942 : चंद्रपूर, दि. 16 : 16 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या चिमूर क्रांती दिनानिमित्त आज राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शहिदांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक आणि किल्ला परिसरातील शहीद स्मारक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा … Read more

Chimur Kranti Divas : शहिदांच्या स्मृती जपत विकसित भारत मजबूत भारत हेच आमचे स्वप्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chimur kranti divas

chimur kranti divas चिमूर ही शहिदांची भूमी आहे. देशाच्या इतिहासात चिमूर आणि आष्टीच्या क्रांतीची नोंद झाली आहे. स्वातंत्र्याच्या 5 वर्षाआधीच चिमूर मध्ये तिरंगा फडकला आणि चिमूर स्वतंत्र झाले. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात चिमूर मध्ये क्रांतीचे स्फुरण चढले, या स्वातंत्र्याचे मोल प्रत्येकाला कळले पाहिजे. भविष्यासाठी हा अनमोल ठेवा जतन करून ठेवत असतानाच “विकसित भारत आणि मजबूत भारत”  हेच आमच्या सरकारचे ध्येय … Read more