चंद्रपूर जिल्ह्यातील या नेत्याची तत्परता बघून दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

दिव्यांग बांधव
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका आज ही मागास आहे. अनेक समस्यांचे तालुका माहेरघर झाला आहे. अनेक गावात जायला पक्के रस्ते नाही. अश्यात आज जिवती शहरात महाराष्ट्र शासन द्वारे दिव्यांग बंधू-भगिनींसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.   काही बांधवाना वाहनांची अडचण होती. अश्यावेळी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी स्वतःच्या वाहनाने भुरी ...
Read more
error: Content is protected !!