त्या 86 कामगारांना कामावर परत घ्या अन्यथा Cstps बंद पाडू – संदीप गिर्हे

Shivsena thackeray group chandrapur
News34 चंद्रपूर – राज्यात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे मात्र या जिल्हयात कामगारांवर सतत अन्याय होत आहे, अशीच एक बाब चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात उघडकीस आली आहे, वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करीत कोळशाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी 5 किलोमीटर कन्व्हेअर बेल्ट प्रणाली प्रकल्प सुरू करण्यात आला होता.   मात्र हा बेल्ट वर्षभरात पूर्णतः फाटला, याचा ...
Read more
error: Content is protected !!