Animal Cruelty | बैलगाडी शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट अनिवार्य

Animal Cruelty प्रतिबंधासाठी चंद्रपूर प्रशासनाकडून अवैध जनावर वाहतूक व कत्तलखान्यांवर कारवाईबाबत बैठक घेतानाचे प्रतीकात्मक दृश्य.

Animal Cruelty : चंद्रपूर – पशुधन ही आपली खरी संपत्ती असून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी राज्यात अस्तित्वात असलेल्या प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींची ग्रामपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी … Read more